Home Breaking News ‘ भारतीय जनता पार्टीने आजचे मरण उद्यावर ढकलले ‘ – सामना मधून...

‘ भारतीय जनता पार्टीने आजचे मरण उद्यावर ढकलले ‘ – सामना मधून टिका

65
0

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच चार विधानसभांच्या निवडणूका जवळ आल्या असताना त्या निवडणूका एकत्र न घेता  निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि झारखंड राज्यातील निवडणूका दिवाळीनंतर घेतल्या जातील असे नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.आता यावरुन उध्दव ठाकरे गटाचे ‘ दैनिक सामना ‘ मधून केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्य व झारखंड राज्यात भारतीय जनता पार्टी पराभूत होणार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने हे दोन राज्य वगळून फक्त जम्मू – कश्मीर आणि हरीयाना या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करुन आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.असे दैनिक सामना या वृत्तपत्रात म्हटले आहे.

Previous articleराहुल गांधींना उद्या शिवाजीनगर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
Next article‘ महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी काहीतरी उलथापालथ होणार ‘ प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here