Home Breaking News इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला

103
0

पुणे दिनांक ८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेटच्या वर्तुळातून एक नवीन अपडेट हाती आली असून.ऑस्टोलिया संघाने भारता विरोधातील दुसरा कसोटी सामना १० विकेटने जिंकला आहे.विजयासाठी ऑस्ट्रेलिया संघाला फक्त १९ धावांची गरज होती.दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाकडून नॅथनने १० धावांची खेळी केली आहे.तर ख्वाजाने ९ धावा केल्या आहेत.त्यामुळे विजयाबाबतीत पाच कसोटी मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया बरोबरीत आले आहेत.दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामाना जिंकला आहे.दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने पहिला कसोटी सामना जिंकला आहे.

Previous articleइंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारत ऑल‌‌आऊट
Next articleविधानसभेत विरोधी पक्षनेते व उपाध्यक्षपदीसाठी महाविकास आघाडीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here