Home Breaking News ‘कुणाचा बाप आला तरी सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरण दाबू देणार नाही...

‘कुणाचा बाप आला तरी सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरण दाबू देणार नाही ‘ मनोज जरांगे पाटील उद्या बीडमध्ये

96
0

पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या बीडमध्ये येत आहेत.ते मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की.कुणाचा बाप आला तरी देखील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण दाबू देणार नाही.दरम्यान येत्या २८ डिसेंबर रोजी बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे.असे मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे ‌.दरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले असून यातील काही हत्या-यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने यातील काही गुंड अद्याप देखील फरार आहेत.

Previous articleमहायुतीमधील मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
Next articleमहाराष्ट्रात अनेक भागात जाणवले भूकंप सदृश्य सौम्य धक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here