Home अंतर राष्ट्रीय इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंडिया ४४ रनाने विजयी

    इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंडिया ४४ रनाने विजयी

    89
    0

    पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला आहे.भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाला २५० धावांचे आव्हान दिले होते.हे आव्हानांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २०५ धावा करु शकला आहे.आजच्या सामन्यात स्पिनर वरुन चक्रवर्ती यांने ५ विकेट घेतल्या आहेत.दरम्यान आता चॅम्पियन ट्रॉफीत भारत.न्यूझीलंड.व ऑस्ट्रेलिया.आणि साऊथ आफ्रिका या चार संघांनी सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.त्यानंतर आता सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे.दरम्यान सेमीफायनल मध्ये भारताचा सामना ४ मार्चला दुबईत ऑस्ट्रेलिया संघा सोबत होणार आहे.तर न्यूझीलंडचा सामना साऊथ आफ्रिका बरोबर ५ मार्चला पाकिस्तान मधील लाहोर येथील स्टेडियमवर होईल.तर फायनल मुकाबला हा ९ मार्चला होईल.

    Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडला चहापानाचा कार्यक्रम, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
    Next articleपुण्यात अल्पवयीन मुलाने मोबाईलवर ठेवले औरंगजेबाचे स्टेटस, संतप्त झालेल्या जमावाने केली प्रार्थना स्थळांची तोडफोड एकच खळबळ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here