Home अंतर राष्ट्रीय इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अभिनंदन! इंडिया जिंकला… फायनल मध्ये दाखल

    इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अभिनंदन! इंडिया जिंकला… फायनल मध्ये दाखल

    70
    0

    पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट विश्वातून अपडेट आली असून.आज दुबईत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये मुकाबल्यात इंडिया संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन सेमीफायनल मध्ये जोरदार धडक मारली आहे.दरम्यान भारतीय क्रिकेट संघाकडून विराट कोहली़ने ८४ धावांची खेळी केली आहे.इंडिया समोर ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचे आव्हान ठेवले होते.हे आव्हान इंडिया टीमने सहज पार केले आहे.दरम्यान इंडियाने आतापर्यंत सलग चार सामने जिंकले आहेत.तसेच भारतीय क्रिकेट संघाने दरम्यान आजच्या सामना जिंकून पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे.आता चॅम्पियन ट्रॉफीचा फायनलचा सामना पाकिस्तान मध्ये न होता दुबईत होणार आहे.

    Previous articleऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया सामन्यात टाॅस ऑस्ट्रेलियाने जिंकून करणार फलंदाजी
    Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणार -नाना पटोले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here