पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट विश्वातून अपडेट आली असून.आज दुबईत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये मुकाबल्यात इंडिया संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन सेमीफायनल मध्ये जोरदार धडक मारली आहे.दरम्यान भारतीय क्रिकेट संघाकडून विराट कोहली़ने ८४ धावांची खेळी केली आहे.इंडिया समोर ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचे आव्हान ठेवले होते.हे आव्हान इंडिया टीमने सहज पार केले आहे.दरम्यान इंडियाने आतापर्यंत सलग चार सामने जिंकले आहेत.तसेच भारतीय क्रिकेट संघाने दरम्यान आजच्या सामना जिंकून पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे.आता चॅम्पियन ट्रॉफीचा फायनलचा सामना पाकिस्तान मध्ये न होता दुबईत होणार आहे.