Home राष्ट्रीय चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर राष्ट्रपतींकडून टीम इंडियाचे अभिनंदन

    चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर राष्ट्रपतींकडून टीम इंडियाचे अभिनंदन

    36
    0

    पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सामना मध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव करुन चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.याबाबत  राष्ट्रपतींनी त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करण्यात आली आहे.” भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन.तीन वेळा ट्राॅफी जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरला. क्रिकेट इतिहास रचल्या बद्दल खेळाडू व व्यवस्थापन तसेच सपोर्ट स्टाफ सर्वोच्च कौतुकास पात्र आहेत. भारतीय क्रिकेटला उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते”,अशा त्या म्हणाल्या आहेत.

    Previous articleरवींद्र धंगेकर हे काॅग्रेसचा पंजा सोडून हाती घेणार धनुष्य बाण आज ठाण्यात पक्षप्रवेश
    Next articleराज्याचा २०२५ ते २६ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सदनात सादर केला आहे.सदरच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here