Home आरोग्य शाळेत भात खाल्याने सहा मुलींना विषबाधा!

    शाळेत भात खाल्याने सहा मुलींना विषबाधा!

    229
    0

    पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक कोल्हापूर येथून खळबळजनक अपडेट आली असून कोल्हापूर  मधील माळवाडी येथील एका प्राथमिक शाळेत  शालेय पोषण आहार खाल्याने विषबाधा झाली आहे. दरम्यान सहावी व सातवीत शिकणाऱ्या सहा मुलींना जुलाब व उलट्या सुरू झाल्या त्यामुळे त्यांना तातडीने उपचारा करीता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या मुलींवर आता उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेची माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी  संतप्त होऊन आमच्या मुलांना शाळेत शिळे जेवण देता का? दरम्यान शिजलेले भातामध्ये आळ्या सापडतात तुम्ही काय करता? असा सवाल पालकांनी शाळेत शिक्षक यांना केला आहे.

    Previous articleविधानसभा उपाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव एकमताने मंजूर
    Next articleसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मोठा आका लटकणार! आरोपी सुदर्शन घुलेचा पोलिसांकडे मोठा गौप्यस्फोट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here