Home Breaking News महाराष्ट्रातील मृत ६ पर्यटकांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत विशेष विमानाने आणले जाणार -फडणवीस

महाराष्ट्रातील मृत ६ पर्यटकांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत विशेष विमानाने आणले जाणार -फडणवीस

53
0

पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील बैसराणा येथील व्हाॅलीमध्ये द रेझिस्टन्स फ्रंट या अतिरेकी संघटनेच्यावतीने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्या च्या सुमारास पर्यटकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २८ पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे,यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की.यातील हेमंत जोशी व अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन विशेष विमान हे दुपारी सव्वा एक वाजता श्रीनगर वरुन मुंबई साठी रवाना होईल.तसेच पुण्यातील कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी सहा वाजता पुण्यासाठी रवाना होईल याव्यतिरिक्त संजय लेले व दिलिप डिसले यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात येईल.अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Previous articleभारतीय सेना हवाईदल तसेच नेव्हीच्या सेनेला अलर्ट रहाण्यासाठी निर्देश दिले
Next articleजम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या ६ पर्यटाकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here