Home अंतर राष्ट्रीय भारत -पाकिस्तान युद्ध? ‘शेतक-यांना जमिनी खाली करण्याचा आदेश ‘

    भारत -पाकिस्तान युद्ध? ‘शेतक-यांना जमिनी खाली करण्याचा आदेश ‘

    144
    0

    पुणे २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर भारत सरकार चांगलेच अॅकशन मोडवर आले आहे.पंजाब मधील.अमृतसर .फिरोजपूर.गुरुदासपूर.पठाणकोट.हे जिल्हे सीमेला लागून आहेत.त्यामुळे BSF ने येत्या ४८ तासांमध्ये गव्हाची कापणी पूर्ण करून शेतकऱ्यांना शेती खाली करण्याचे आदेश दिले आहेत.काही दिवसांमध्ये येथे मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.तसेच बाॅर्डरवर कोणीही दिसलेतर थेट गोळ्या झाडा,असेही आदेश सैनिकांना देण्यात आला आहे,

    Previous articleसंयुक्त राष्ट्राने पहलगाम मधील पर्यटकांवरच्या हल्ल्याचा केला निषेध
    Next articleदिल्लीत रोहिणी परिसरात 🔥 आग लागून ८०० झोपड्या खाक दोन मुलांचा मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here