Home अंतर राष्ट्रीय भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केला हल्ला

    भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केला हल्ला

    पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मध्यरात्रीपासून भारतीय लष्कराने पाकिस्तान मधील एकूण ९ दहशतवादी तळावर विशेष अचूक शस्त्रांनी केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष केले आहे.यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत.अशी नव्याने माहिती समोर येत आहे.दरम्यान राॅ.ने (RAW) टारगेटची ओळख पटवली.एकूण ९ ठिकाणी २५ क्षेपणास्त्रे डागली गेली.जैश-ए-मोहम्मद . लष्कर -ए- तैयबा, आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे.दरम्यान बहावलपूरमध्ये २ दहशत वाद्यांची तळ जमीनदोस्त करण्यात आली आहे.तसेच जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकज -ए-सुबहान अल्लाह उद्ध्वस्त,गेलपुर.चक अमरु ,कोटली,भिंबर. मुझफ्फराबाद, सियालकोट.बहावलपूर.मुरीदके येथे लष्कराच्या वतीने हल्ला करण्यात आला आहे.

    Previous articleभारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार!
    Next article‘ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले,’ ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे ‘

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here