Home Breaking News भारताची रणनीती ठरली?… संरक्षण मंत्र्यांबरोबरची बैठक संपली

भारताची रणनीती ठरली?… संरक्षण मंत्र्यांबरोबरची बैठक संपली

पुणे ९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.भारतीय लष्कराच्या वतीने काल गुरुवारी रात्री पाकिस्तानचे ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत.त्याच्या काही तासांनंतरच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली.यावेळी सीडीएस अनिल चव्हाण हे देखील उपस्थित होते.दरम्यान या बैठकीत ऑपरेशन सिंदूर संदर्भात महत्वाची रणनीती ठरविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Previous articleपाकिस्तानकडे चार दिवसांएवढाच शस्त्रसाठा!
Next articleआजपून्हा उरीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here