पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमाभागात हल्ले करत आहे.यावरुन आता काॅग्रेस पक्षाच्या वतीने निक्षाना साधला आहे.दरम्यान अमेरिकेच्या दबावा नंतर आज भारत सरकारच्या वतीने घोषणा केली की दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाबाबत समझोता झाला आहे.पण ही आताची एकदम ताजी दृष्य श्रीनगरची आहेत.जिथे स्फोटांचे आवाज येत आहेत.आणि पाकिस्तानचे ड्रोन सर्वत्र उडत आहेत.पंतप्रधान जी … हा कसा युद्धविराम आहे? ,असे काॅग्रेस पक्षाच्या वतीने एक ट्विट करत म्हटले आहे.