पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुसता कहर केला आहे.काही भागात तर गारांचा पाऊस झाला आहे.या गारपिटीच्या पावसात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.दरम्यान वर्षभर कष्टाने उगवलेलं सोनं एका झटक्यात आडवे झाले आहे.मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात.हाळद भुईमूग.आंबा.केळी.कांदा.इद्यादी पिंकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०५ हेक्टर मधील कापणीला आलेल्या केळीबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.त्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.दरम्यान झोपलेल्या महायुती सरकारकडे शेतकऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्या.म्हणून आता टाहो फोडला आहे.दरम्यान सरकार कडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानी बाबत महसूल विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करण्याचे काम केले नाही.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदारच बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत.