पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह व वीजांच्या गटगटासह मुसाळधार गारांचा पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे, अशातच आता सध्या दक्षिण द्वीपकल्पीय भारतात तुफान पाऊस कोसळत आहे, व त्यातच हवामान विभागाच्या वतीने केरळ, कर्नाटक, आणि महाराष्ट्रासह या राज्यां साठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, दरम्यान पुढील ४ ते ५ दिवस हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत,या दरम्यानच्या कालावधीत मुसाळधार ते अतिमुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,व तसेच ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.