पुणे ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती कृषी क्षेत्रातून आली आहे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसाळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे, तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे,त्या मुळे आता शेतकऱ्यांच्या समोर पेरणी करावी की नको? असा प्रश्न निर्माण झाला आहे,व आता त्यातच राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने लगेच पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे, पेरणीसाठी जमिनीसाठी कितीतरी जास्त ओल अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे, त्या मुळे आता लगेच पेरणी केली तर ,दुबार पेरणीचे संकट निर्माण होईल व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असे कृषी खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे,