पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून, काॅग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर होताच केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे, दरम्यान संसदीय इतिहासात पहिल्यांदाच ४७ दिवसांआधी तारीख जाहीर करण्यात आली आहे,याचा अर्थ स्पष्ट होतो की केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे,अशा शब्दात रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे, दरम्यान पावसाळी अधिवेशन हे २१ जुलै ते १२ ऑगस्ट च्या दरम्यान होणार आहे,असे देखील ते म्हटले आहे,