Home Breaking News मनिपूर मध्ये परिस्थिती चिघळली!५ दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद

मनिपूर मध्ये परिस्थिती चिघळली!५ दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद

141
0

पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मनिपूर राज्यातून आली असून, मणिपूर मध्ये परिस्थिती अजून देखील बिकट आहे, दरम्यान मैतेई नेत्यांना अटक केल्यानंतर अनेक भागात तणाव निर्माण झाला आहे, सदरचा तणाव इतका वाढला की मणिपूर सरकारच्या वतीने ५ दिवसांपासून येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे, दरम्यान अथवा टाळण्यासाठी इम्फाळ पश्चिम,व इम्फाळ पूर्व थौबाल, तसेच काकचिंग, विष्णूपूर या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे, तसेच रात्री उशिरा साडे अकरा वाजल्यापासून सोशल मीडिया अॅप्स व व्हीपीएन,डोंगल या सारख्या सेवा देखील तातडीने बंद करण्यात आल्या आहेत,

Previous articleनाना पेठेतील मासाळी बाजारात दुकानदाराकडे खंडणी मागितल्या प्रकरणी,शिवम आंदेकरसह ६ जणांवर गुन्हा दाखल
Next articleमहाराष्ट्रात आजदेखील पावसाचा अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here