Home Breaking News ‘राहुल गांधींनी आयुष्यभर एकच चूक केली ‘ मुख्यमंत्री फडणवीस

‘राहुल गांधींनी आयुष्यभर एकच चूक केली ‘ मुख्यमंत्री फडणवीस

125
0

पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करणाऱ्या काॅग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे,   ‘ राहुल गांधी ‘ तुम्ही आयुष्यभर एकच चूक करत राहिलात की तुमच्या चेहऱ्यावर धूळ होती पण तुम्ही आरसा पुसत राहिलात ‘,असे फडणवीस यांनी म्हटले आहे, दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत,

Previous articleमहाराष्ट्रात आजदेखील पावसाचा अलर्ट
Next articleशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here