पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करणाऱ्या काॅग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘ राहुल गांधी ‘ तुम्ही आयुष्यभर एकच चूक करत राहिलात की तुमच्या चेहऱ्यावर धूळ होती पण तुम्ही आरसा पुसत राहिलात ‘,असे फडणवीस यांनी म्हटले आहे, दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत,