Home Breaking News शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू आक्रमक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू आक्रमक

224
0

पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी आज पासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे,आता आज रविवार पासुन गुरुकुंज मोझरीमध्ये संत तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, तसेच प्रहार संघटनेच्या वतीने तसेच गाडगेबाबा मंदिरापासून तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळापर्यत बाईक रॅली देखील काढण्यात आली आहे, या रॅलीत २० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत,

Previous article‘राहुल गांधींनी आयुष्यभर एकच चूक केली ‘ मुख्यमंत्री फडणवीस
Next articleलोणावळा येथील भुशी डॅम मध्ये बुडून दोन युवकाचा मृत्यू, वर्षाविहारासाठी आले होते लोणावळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here