Home राजकीय मुंब्रा लोकल दुर्घटना उशिरा आली केंद्र सरकारला जाग!नवी दिल्लीत आज बैठक

    मुंब्रा लोकल दुर्घटना उशिरा आली केंद्र सरकारला जाग!नवी दिल्लीत आज बैठक

    86
    0

    पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंब्रा लोकल दुर्घटनेत ५ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे,तर अनेकजण गंभीर रित्या जखमी झाले या प्रकरणी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक होणार आहे.तर उशिरा का होईना सरकारला या प्रकरणी जाग आली आहे, सदरच्या बैठकीत मुंब्रा लोकल दुर्घटना बाबत चर्चा केली जाणार आहे,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, या शिवाय बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे, दरम्यान रेल्वे प्रशासनाने या अपघातानंतर जबाबदारी झटकली आहे,त्या मुळे आजच्या बैठकीत अपघाता बाबत लोकल संदर्भात काय निर्णय घेतले जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,

    Previous article‘श्री.देवेंद गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत…..’
    Next articlePOP गणेश मूर्ती ! महायुती सरकार आणणार नवे धोरण

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here