पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळीच पावसा संदर्भात अपडेट आली असून, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढयला लागला आहे, मागील काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले आहे,त्यात आज रविवारी हवामान विभागाच्या वतीने अलर्ट घोषित करण्यात आला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा,या जिल्ह्यात जोरदार व मुसाळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तसेच या जिल्ह्यांना ऑंरेज अलर्ट घोषित करण्यात आला आहे, तर पालघर व ठाणे, मुंबई, या भागात हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे,