Home Breaking News ‘जनसुरक्षा विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवा’ आमदार विजय वडेट्टीवार

‘जनसुरक्षा विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवा’ आमदार विजय वडेट्टीवार

100
0

पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, दरम्यान स्वाक्षरी साठी आलेले जनसुरक्षा विधेयक पुनर्विचारा साठी सरकारला परत पाठविण्यात यावे,आज शुक्रवारी सकाळी अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे केल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे आमदार व जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली आहे, दरम्यान हे बिल राज्यातील महायुती सरकारचे अपयश लपविण्यासाठी व सरकारच्या विरोधात बोलणा-या लोकांना दाबण्यासाठी आणण्यात आले आहे, दरम्यान हे विधेयक जनसुरक्षा नाही तर सरकार सुरक्षा असे बिल आहे, तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे,असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत,

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
Next articleपावसाळी अधिवेशन विधीमंडळात यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here