Home Breaking News भारताने दक्षिण आफ्रिके समोर ठेवले १७६ धावांचे आव्हान

भारताने दक्षिण आफ्रिके समोर ठेवले १७६ धावांचे आव्हान

114
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) टि-२० वर्ल्ड कप फायनल मध्ये आज विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली आहे.त्यांने आज ७६ धावा केल्या आहेत.तर अक्षर पटेलने ४७ धावा केल्या आहेत.आज प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन रोहित शर्मा व ऋषभ पंत हे एकाच ओव्हर मध्ये लागोपाठ कॅच आऊट झाले आहेत.त्यानंतर फलंदाजी साठी आलेल्या सुर्यकुमार यादव देखील स्वस्तात बाद झाला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिका समोर १७६ धावांचे लक्ष ठेवले आहे.

Previous articleभारताला लागोपाठ दोन झटके दोघेजण कॅच आऊट
Next articleदक्षिण आफ्रिकेवर मात करत इंडियांने रोमहर्षक विजय मिळवून विश्र्वचषक कप जिंकला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here