Home Breaking News सिद्दिकीच्या हत्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ सरकार अलर्ट मोडवर

सिद्दिकीच्या हत्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ सरकार अलर्ट मोडवर

36
0

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती आलेल्या अपडेट नुसार.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या काल मुंबईत तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.त्यानंतर महायुती सरकार चांगलेच अलर्ट झाले आहे.दरम्यान  मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.मंत्र्यांच्या बंगालच्या परिसरातील गस्त आता मुंबई पोलिसांनी वाढवली आहे.तसेच महत्वाच्या पाईंटवर आता नाकाबंदी करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.

Previous articleबाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी,लाॅरेन्स बिश्नोई गॅंगने स्विकारली
Next articleबाबा सिद्दिकी यांच्यावर बडा कब्रस्तानात शासकीय इतमामात अंत्यविधी, निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here