Home अंतर राष्ट्रीय भारताने न्यूझीलंडसमोर ठेवले २५० धावांचे लक्ष्य

    भारताने न्यूझीलंडसमोर ठेवले २५० धावांचे लक्ष्य

    46
    0

    पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत आज चॅम्पियन ट्रॉफीत प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड समोर ठेवले २५० धावांचे लक्ष्य दरम्यान भारतीय क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करताना भारताकडून, श्रेयस अय्यरने ७९ .अक्षर पटेल.४२ तर हार्दिक पांड्या ४५ धावांची खेळी केली आहे.तर न्यूझीलंड कडून मॅट हेन्नीने ५ विकेट घेतल्या आहेत.याच्यात श्रेयस अय्यरने ४ चौके व २ षटकार ठोकले आहे.

    Previous articleइंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टाॅस न्यूझीलंडने जिंकला इंडिया करणार फलंदाजी
    Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडला चहापानाचा कार्यक्रम, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here