पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पाकिस्तानने आज ५ वाजता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये सीज फायर तोडले आहे.समझोताचे उल्लंघन केले आहे. तसेच भारताच्या वतीने लष्कराला ठोस कदम घेण्याचे आदेश दिले आहेत.तसेच लष्कर देखील जशास तसे उत्तर देत आहे.दरम्यान सीजफायर तोडण्याच्या घटनेला पाकिस्तान स्वतः जबाबदार आहे.असे पत्रकार परिषद मध्ये विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे.