Home राजकीय केंद्र सरकारने विशेष अधिवेशनापासून पळ काढला आहे, जयराम रमेश

    केंद्र सरकारने विशेष अधिवेशनापासून पळ काढला आहे, जयराम रमेश

    64
    0

    पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून, काॅग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर होताच केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे, दरम्यान संसदीय इतिहासात पहिल्यांदाच ४७ दिवसांआधी तारीख जाहीर करण्यात आली आहे,याचा अर्थ स्पष्ट होतो की केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे,अशा शब्दात रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे, दरम्यान पावसाळी अधिवेशन हे २१ जुलै ते १२ ऑगस्ट च्या दरम्यान होणार आहे,असे देखील ते म्हटले आहे,

    Previous articleबंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना १० लाख जखमींचा खर्च सरकार करणार
    Next articleदेशाबरोबर गद्दारी करणा-यांचा NIA केला पर्दाफाश,धडक कारवाई सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here