पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक आरोग्याच्या बाबतीत खळबळजनक अपडेट आली असून, भारतात कोरोना काय थांबायचे नाव घ्यायना दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांसाठी अलर्ट घोषित केला आहे, तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आज माॅक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच सर्व राज्यांतील आरोप खात्याला देखरेख वाढविण्यासाठी सांगण्यात आले आहे, दरम्यान देशात आजच्या घडीला ४ हजार ३०२ ऑक्टिव्ह कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर मागील २४ तासांमध्ये ८६४ नवीन रुग्ण आढळले आहेत,तर आतापर्यंत ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे,