Home Advertisement सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना करता येणार मतदान

सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना करता येणार मतदान

251
0

पुणे दिनांक २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज सर्वत्र लोकसभा निवडणुकी साठी मतदान होत आहे.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार हे रांगेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी उभे आहेत.तसेच मतदान देखील संथगतीने सुरू आहे.तर कही मतदार हे मतदान न करता घरी परतले आहेत.अनेक राजकीय पक्षांच्या वतीने संथ मतदान होत असल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे मेलवर तक्रारी केल्या आहेत.या नंतर आता सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सहा वाजेपर्यंत रांगेत उभे असणां-या मतदारांना मतदान करता येईल असे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleठाणे पालघर व सिन्नर मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड तर ठाण्यात बोगस मतदान
Next articleरत्नागिरी येथील जगबुडी नदीत पाचजण बुडाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here