पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून. जम्मू काश्मीर पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची सोय व्हावी व वाहतूक समस्ये वर तोडगा काढण्यासाठी तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी (एम एम व्ही डी ) कटारा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान या विशेष रेल्वेचे तिकीट हे कटारा . उधमपूर.आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल.